नुकसान भरपाई ; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयांची मदत…
नुकसान भरपाई ; नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना 535 कोटी 65 लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. मदतीची ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा करण्यात आलीय अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. (Nuksaan bharpaai 2024)
तुमच्या जिल्ह्याला किती नुकसान भरपाई मदत मिळाली पहा (येथे क्लिक करा)
प्रशासनाने शेतकऱ्यांची ई-केवायसी लवकर पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली त्यामुळे अडकलेल्या प्रकरणांची तपासणी लवकर पूर्ण करण्यात आली. हे धोरण राबवल्याने बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरण करणे शक्य झाले असल्याचे मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले. (Nuksaan bharpaai kyc)
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाईची रक्कम तातडीने मिळावी यासाठी मदत व पुनर्वसन विभाग दक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. शेतपिकांच्या नुकसानीची भरपाई 5 लाख 30 हजार शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयांची भरपाई वितरित केली आहे. ही रक्कम संबधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येत आहे. (मकरंद जाधव – पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री)
तुमच्या जिल्ह्याला किती नुकसान भरपाई मदत मिळाली पहा (येथे क्लिक करा)